महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा कसा घ्यावा लाभ, काय आहे पात्रता? जाणून घ्या!
ब्लॉग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा कसा घ्यावा लाभ, काय आहे पात्रता? जाणून घ्या!

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. 21 नोव्हेंबर 2013 रोजी या योजनेचा राज्यातील 28 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ (MJPJAY) असे नामकरण करण्यात आले. सध्या […]

‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम ; “वंदे मातरम्” हा फक्त नारा नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास
ब्लॉग

‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम ; “वंदे मातरम्” हा फक्त नारा नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला आहे. सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना आता सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी, कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ या अंगवळणी पडलेल्या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधन करावे लागणार आहे. ‘वंदेमातरम बोलण्याची सक्ती नसेल, […]

महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!
ब्लॉग

महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!

तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे. यासाठी केंद्र सरकारने २०२०- २१ वर्षासाठी ५७ कोटी ६७ लाख ५३ हजार निधी वितरीत केला […]

जिगरबाज आदित्य निर्णायक लढाई जिंकणार? – संजय आवटे
ब्लॉग

जिगरबाज आदित्य निर्णायक लढाई जिंकणार? – संजय आवटे

२०१४ मधील अभूतपूर्व मोदी सुनामीनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकला असता. पण, हा धोका उद्धव ठाकरे यांनी पत्करला. तो निर्णय प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांचा होता. आदित्य तेव्हा युवा सेनेचे प्रमुख होते. शिवसेनेनं भाजपच्या विरोधात जोरदार मुसंडी मारली. तब्बल ६३ जागा जिंकल्या. याला जिगर नाहीतर, काय […]

लोक सिनेमा थिएटरमध्ये का पाहत नाहीयेत? बॉयकॉटमुळे की इतर कारणांनी?
ब्लॉग

लोक सिनेमा थिएटरमध्ये का पाहत नाहीयेत? बॉयकॉटमुळे की इतर कारणांनी?

बऱ्याच लोकांना वाटते की बॉयकॉट ट्रेंडमुळे लोक सिनेमाला जात नाहीयेत आणि थिएटर ओस पडत आहेत. पण सत्य तसे नाहीये. बॉयकॉट ही नकारात्मक मागणी आहे, जीला कुठलाही ग्राहक स्वतःचा आनंद आणि फायदा सोडून भीक घालत नाही. उदाहरणार्थ चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला म्हणून सोशल मीडियामध्ये बोंब मारणारे लोकच स्वतः Oppo, Vivo वगैरे चिनी वापरत असतात, कारण त्या […]

आदिवासी समाजाकरीता राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना
ब्लॉग

आदिवासी समाजाकरीता राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना

आपल्या देशातील आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या राबविण्यात येत असतात. आदिवासी समाजातील बांधवांना सक्षम बनविणे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे या उद्देशाने अनेक प्रकारच्या योजना ह्या राबविण्यात येत असतात. आदिवासी समाजातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे हा शासनाचा प्रयत्न आहे. आदिवासी समाजाकरीता राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या काही(Adivasi Yojana […]

घराघरांनाही ओढ आता तिरंग्याची!
ब्लॉग

घराघरांनाही ओढ आता तिरंग्याची!

नागरिकीकरणामध्ये कोणतेही लोकशाहीप्रधान राष्ट्र हे नागरिकांना कायद्याने सज्ञान करण्यावर भर देत असते. शिक्षणाच्या माध्यमातून हा जबाबदार नागरिकत्वाचा पाया भक्कम होत असतो. या दृष्टिकोनातून आपण जेव्हा भारतीय म्हणून विचार करू तेव्हा स्वाभाविकच प्रत्येकाची मान आपल्या लोकशाही प्रगल्भतेबाबत उंचावल्याशिवाय राहणार नाही. पारतंत्र्यातील असंख्य जखमा अंगावर घेऊन आपण स्वतंत्र झालो. एका बाजुला फाळणीची ताटातूट तर दुसऱ्या बाजुला काही […]

तुम्हाला आपल्या राष्ट्रध्वजाची संहिता माहिती आहे का? जाणून घ्या
ब्लॉग

तुम्हाला आपल्या राष्ट्रध्वजाची संहिता माहिती आहे का? जाणून घ्या

येत्या दि.13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत देशभर ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या देशावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमिवर आपल्या राष्ट्रध्वज तिरंगा ध्वजाविषयी जाणून घेऊ या. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधीत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्यलच्या अभिमानाचे प्रतीक आहे. हा […]

महाराष्ट्राचे ऊर्जा नवीकरणीय धोरण काय आहे?
ब्लॉग

महाराष्ट्राचे ऊर्जा नवीकरणीय धोरण काय आहे?

महाराष्ट्राचे ऊर्जा नवीकरणीय धोरण –भाग १ राज्यातील ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता नवीन व नवीकरणीय (अपारंपारिक ऊर्जा) ऊर्जा स्त्रोतांचा विकास करणे अपरिहार्य आहे. याकरिता मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सौर व जैविक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून राज्यात पारेषण विरहीत ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करणे करणे गरजेचे आहे, या पार्श्वभूमीवर राज्याने आपले उर्जा नवीकरणीय धोरण निश्चित केले […]

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती; निकष व निवड प्रक्रिया
ब्लॉग

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती; निकष व निवड प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्याची उन्नती व्हावी, यासाठी अनेक शिष्यवृत्ती तसेच योजना या विभागाकडून राबविल्या जात आहेत. मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून या समाजातील मागास घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या […]