बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा
बातमी मुंबई

बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पुकारलेलं बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदे हे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जात आहे. काल म्हणजे २० जूनला ठाकरे गटाकडून जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला. […]

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन  
बातमी मुंबई

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन  

मुंबई, दि.०९ : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘नशा मुक्त भारत […]

अमेरिकेच्या भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
बातमी मुंबई

अमेरिकेच्या भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. १६: महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी […]

दिलखुलास कार्यक्रमात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची मुलाखत
बातमी मुंबई

दिलखुलास कार्यक्रमात नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची मुलाखत

मुंबई, : राज्य शासन जनकल्याणासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वंकष विकास आराखडा तयार करणार असल्याची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतांना जिल्ह्यातील कृषी, शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करतांना स्थानिक […]

अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बातमी मुंबई

अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई उपनगर- शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अनुसूचित जातीतील मांग/ मातंग/मिनी,मादींग/दानखणी मांग/मांग महाशी/मदारी/राधेमांग/मांग गारुडी/ मांग गारोडी/ मदारी/मादगी या १२ पोटजातीतील समाजाच्या […]

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी
बातमी मुंबई

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी

मुंबई, ता. २० : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी […]

मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी
बातमी मुंबई

मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ऐन उन्हाळ्यात २० लाखांचा जनसमुदाय एकत्रित आणणे सरकारच्या चांगलेच अंगलट आले आहे. रखरखत्या उन्हात खारघर येथील मैदानावर पाच तास बसावे लागल्यामुळे शेकडो श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवला. अखेर उष्माघाताचा त्रास सहन न झाल्याने ११ श्री सदस्यांचा नाहक बळी गेला आहे. तर नवी मुंबई पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात […]

एका चुकीमुळे गेला १३ जणांचा जीव? अपघातातील जखमीने मुख्यमंत्र्यांना सांगितला भयंकर प्रसंग
बातमी मुंबई

एका चुकीमुळे गेला १३ जणांचा जीव? अपघातातील जखमीने मुख्यमंत्र्यांना सांगितला भयंकर प्रसंग

नवी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांनी आपला जीव गमावला असून तब्बल २५ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे एमजीएम रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून विचारपूस व त्यांचे सांत्वन केले. तसंच जखमींवर योग्य ते […]

चेतननं मला तीनदा भोसकलं; चौथ्यांदा चाकू मारणार इतक्यात..; वाचलेल्या वाघमारेंनी सांगितला थरार
बातमी मुंबई

चेतननं मला तीनदा भोसकलं; चौथ्यांदा चाकू मारणार इतक्यात..; वाचलेल्या वाघमारेंनी सांगितला थरार

मुंबई: पत्नी आणि मुलं वेगळी राहत असल्याच्या रागातून पन्नाशीतील इसमानं त्याच्या शेजाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याची घटना १० दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईच्या ग्रँटरोडमध्ये घडली. चाकूहल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. या जखमींपैकी एक असलेले प्रकाश वाघमारे उपचार घेऊन परतले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २४ मार्चच्या कटू आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. […]

रिथ्विक प्रोजेक्ट्ससोबत शासनाचा ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार
बातमी मुंबई

रिथ्विक प्रोजेक्ट्ससोबत शासनाचा ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार

मुंबई : रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप […]