लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण
देश बातमी

लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण

पुणे : सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेल्या कोरोना लसीवर एका स्वयंसेवकाने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणीदेखील केली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या लसीच्या चाचणीत या स्वयंसेवकाला १ ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. मात्र या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि […]

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी
देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसन आणि उत्पादनात भारत स्वयंपूर्ण : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचे दिसते आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस विकसनात गुंतल्या असून, ऑक्सफर्ड ॲस्ट्रा झेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी […]

डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद ; बँकेशी संबधित कामे आधीच उरकून घ्या
देश बातमी

डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद ; बँकेशी संबधित कामे आधीच उरकून घ्या

नवी दिल्ली : देशभरात येत्या डिसेंबर २०२० मध्ये १४ बँका बंद राहणार आहेत. साप्ताहिक सुट्टीसह, स्थानिक सणांमुळे बँका बंद राहणार आहेत. अनेक बँक ग्राहकांच्या कामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या. 3 डिसेंबरपासून सुट्ट्या सुरू होणार 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर […]

शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा घालत एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा आणि देशव्यापी आंदोलनाचा इशारा
देश बातमी

शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा घालत एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा आणि देशव्यापी आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार आज सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. शेतकरी आंदोलकांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर आज दिल्लीत येणारे सर्व एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी सोनीपत, बहादुरगड, मथुरा आणि गाजियाबादवरुन दिल्लीला जोडणारे पाचही एंट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे […]

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार
देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी करणार महत्त्वाची चर्चा

नवी दिल्ली : देशातील कोरोना साथीचा दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत असलेल्या तीन कंपन्यातील टीम सोबत चर्चा करणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत प्रगती पथावर असलेल्या जीनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टि्वटमध्ये दिली आहे. आज ३० […]

सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा
देश बातमी

सरकार आणि शेतकऱ्यांमधील परिस्थिती भारत-पाकिस्तानसारखी; अण्णा हजारेंचा केंद्रावर निशाणा

राळेगणसिद्धी : “सरकार आणि शेतकऱ्यांमधील सध्याची परिस्थिती ही भारत-पाकिस्तानसारखी झाली आहे. शेतकऱ्यांचं न ऐकायला ते काय पाकिस्तानातून आलेत का?” असा खोचक सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विचारला आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत पाठींबाही दर्शवला आहे. अण्णा हजारे म्हणाले, “कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी […]

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव
देश बातमी

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव

नवी दिल्ली : ”बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे. त्यामुळे आम्ही तिथे कधीच जाणार नाही. असे म्हणत दिल्लीतील अनोलक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारचे आवाहन धुडकावून लावले आहे. कृषी विधेयक २०२० विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन केले होते. मात्र […]

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार
देश बातमी

#मनकीबात : नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार

नवी दिल्ली : ”नव्या कृषी कायद्यानुसार, तीन दिवसात शेतकऱ्यांना तीन दिवसात त्यांचे हक्काचे पैसे मिळण्याची तरतूद केली आहे. तीन दिवसात पैसे न मिळाल्यास ते ताक्रात करू शकतात. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांची अनेक बंधने दूर झाली आहेत. तसेच त्यांना या कायद्याद्वारे नव्या संधीदेखील मिळणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात बोलताना दिली. […]

#मनकीबात :  अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार
देश बातमी

#मनकीबात : अन्नपूर्णा देवीची चोरीला गेलेली मूर्ती भारतात लवकरच परतणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला मन की बात कार्यक्रमातून संबोधित करत आहेत. देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर ते काही महत्त्वाची घोषणा करू शकतात. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पंतप्रधानांच्या भाषणाला सुरवात झाली असून त्यांनी सुरवातीलाच देशातील १०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीबाबत महत्त्वाची माहिती दिली […]

१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर
देश बातमी

१ डिसेंबरपासून देशात होत आहेत ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारे बदल येत्या 1 डिसेंबरपासून होत आहेत. घरगुती वापराच्या एलपीजी सुविधेपासून विमा सेवा आणि रेल्वे गाड्यांच्या बदलत्या वेळा इथपर्यंत हे नवे बदल होणार आहेत. या महत्त्वाच्या बदलांविषयी आपल्याला माहित असणे खूप गरजेचे आहे. देशात नक्की काय बदल होणार आहेत? १: एलपीजी किंमतीत बदल घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत […]