अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा

मुंबई : कोरोना महामारी काळातही राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असताना अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सेवांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यसरकारकडून सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. त्यांनी सोमवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात अंशतः लॉकडाऊन; पालकमंत्र्यांचे संकेत

शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. एका वृत्तपत्राला त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात १,३६१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या १३१ दिवसांतील मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. यामुळे हा निर्णय […]

राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही: के.के. वेणूगोपाल
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही: के.के. वेणूगोपाल

नवी दिल्ली : ”राज्य सरकारला आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही, असे मत मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांनी व्यक्त केलं. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी […]

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे. आधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीसाठी 8 ते 18 मार्च असं वेळापत्रक दिलं होतं. मात्र, त्याप्रमाणे आता सुनावणी होणार नसून, 15 मार्चलाच सुनावणी होईल. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून म्हणजेच ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील आणखी एका शहरात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नवीन नियम

औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. राज्यात दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजारांच्या वर गेली आहे. अशातच राज्यातील काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे. 15 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात 11 हजारांहून अधिक बाधित

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. राज्यात आज तर कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. राज्यभरात आज तब्बल 11 हजार 141 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही वाढती रुग्णसंख्या शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. राज्यात आज 11141 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6013 […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्या संमेलनाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्या संमेलनाचा मोठा निर्णय

नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन साहित्य संमेलनाबाबत अंतिम निर्णय घेण्याबाबत विचार विनिमय सुरू होता. अखेर आज नाशिक येथे होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने निवदेनाद्वारे याची माहिती दिली आहे. नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी ९४वे […]

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या
बातमी विदेश

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या

कराची : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एकाच हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे. पीडित हिंदू कुटुंब मुलतान जवळील रहीम यार खान शहरापासून 15 कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह […]

राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर… ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोकण बातमी

राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर… ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हंटल आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
बातमी महाराष्ट्र

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं. कोरोना संसर्गामुळे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही […]