सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

सीमावाद न्यायालयात असेपर्यंत हा भाग केंद्रशासीत केला जावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहेत, ते थांबवावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि […]