औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’
बातमी मराठवाडा

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’

मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद” या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, ” औरंगाबाद […]

तिघा सख्ख्या भावंडांना ट्रकने चिरडलं, औरंगाबादेत भीषण अपघात, कुटुंबावर आभाळ कोसळलं
बातमी मराठवाडा

तिघा सख्ख्या भावंडांना ट्रकने चिरडलं, औरंगाबादेत भीषण अपघात, कुटुंबावर आभाळ कोसळलं

औरंगाबाद : लहान बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी जात असतानाच भावंडांवर काळाने घाला घातला. दुचाकीवर जात असलेल्या तिघा जणांना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडले. यामध्ये तिघा सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या १८ ते २२ वर्ष वयोगटातील तीन लेकरं एकाएकी गेल्याने कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. एमआयडीसी वाळूज भागातील एनआरबी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले. या अपघातात दुचाकीवरील एक […]

‘बायकोला सोड आणि माझ्याशी लग्न कर’; प्रेयसीच्या तगाद्याला कंटाळून विवाहित तरुणाचं टोकाचं पाऊल
बातमी मराठवाडा

‘बायकोला सोड आणि माझ्याशी लग्न कर’; प्रेयसीच्या तगाद्याला कंटाळून विवाहित तरुणाचं टोकाचं पाऊल

औरंगाबाद : विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या त्रासामुळे औरंगाबादमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर, असा तगादा प्रेयसीने लावल्यामुळे गणेश मुसळे या ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) या तरुणाचं काही वर्षांपूर्वी लग्न […]

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध घोषणांचा पाऊस
बातमी मराठवाडा

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विविध घोषणांचा पाऊस

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादनही केले. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे. त्यासाठी संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. […]

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १०पैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही […]

नागपूर, नाशिकनंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन
कोरोना इम्पॅक्ट

नागपूर, नाशिकनंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर, नाशिक नंतर राज्यातील आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ असल्याने औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. त्याचबरोबर, औरंगाबाद शहरातील हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनानं […]

राज्यातील आणखी एका शहरात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नवीन नियम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील आणखी एका शहरात पुन्हा लॉकडाऊन; असे असतील नवीन नियम

औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. राज्यात दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजारांच्या वर गेली आहे. अशातच राज्यातील काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करत असल्याची घोषणा केली आहे. 15 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्ण […]

10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोना इम्पॅक्ट

10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महानगर पालिका क्षेत्र वगळुन) इयता 10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिलेल्या आदेशानुसार, इयत्ता 10 वी व 12 वीचे […]

महाराष्ट्रीतील आदर्श सरपंचाच्या पॅनलचा धुव्वा; मुलीचाही पराभव
राजकारण

महाराष्ट्रीतील आदर्श सरपंचाच्या पॅनलचा धुव्वा; मुलीचाही पराभव

औरंगाबाद : संपूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पोटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. 30 […]