राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…
कोरोना इम्पॅक्ट

राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…

मुंबई : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने काही भागात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. “वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचं पालन करून सहकार्य करावं”, असं आवाहन राजेश […]

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात अंशतः लॉकडाऊन; पालकमंत्र्यांचे संकेत
बातमी मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात अंशतः लॉकडाऊन; पालकमंत्र्यांचे संकेत

शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. एका वृत्तपत्राला त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात १,३६१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या १३१ दिवसांतील मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. यामुळे हा निर्णय […]

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचा मोठा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत बुधवारी तब्बल १,१६७ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक मैदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने मुंबईतील ओव्हल मैदान उद्यापासून म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत या मैदानावर कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर […]

तर आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल; सतेज पाटलांचा इशारा
राजकारण

तर आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल; सतेज पाटलांचा इशारा

कोल्हापूर : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक लागू केले आहे. कर्नाटक सरकारने नुकतंच महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे. या निर्णयावर कोल्हापूरचे सतेज पाटील कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणावर संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील […]

कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे जितेंद्र आव्हाडांना कोण समजावणार?; भाजपा
राजकारण

कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे जितेंद्र आव्हाडांना कोण समजावणार?; भाजपा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यसरकार तातडीच्या उपाययोजना राबवत आहे. तसेच, नागरिकांची गर्दी रोखण्यासाठीही पावले उचलली आहेत. याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीदेखील राजकीय पक्षांनीही […]

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका अलर्ट मोडवर; कारवाईचा धडाका सुरु

मुंबई : कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती. जानेवारीमध्ये दर दिवसाला साडे तीनशे-चारशेच्या जवळपास वाढत असलेली रुग्णसंख्या अचानक फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात 800 पर्यंत वाढती आहे. यामुळे मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात यावी म्हणून नियम आणखी कडक केले असून मास्क न वापरल्यास […]

लोकलसेवा सर्वांसाठी सुरू करणे, हे सुद्धा मुंबईतील कोरोना रुग्णवाढी मागील एक कारण; डॉ. शशांक जोशी यांचा दावा
बातमी मुंबई

लोकलसेवा सर्वांसाठी सुरू करणे, हे सुद्धा मुंबईतील कोरोना रुग्णवाढी मागील एक कारण; डॉ. शशांक जोशी यांचा दावा

मुंबई : लोकलसेवा सर्वांसाठी सुरू करणे हे सुद्धा मुंबईतील कोरोना रुग्णवाढी मागील अनेक कारणांमध्ये एक कारण असू शकते. असे मत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती.मात्र जानेवारीमध्ये दर दिवसाला साडे तीनशे-चारशेच्या जवळपास वाढत असलेली रुग्णसंख्या अचानक फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात […]

अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच
विदर्भ

अखेर ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लागलाच

यवतमाळ : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यवतमाळ जिल्हा येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. तर कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना […]

गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट

नवी दिल्ली : गतवर्षी ३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६६ हजार २४५ जण कोरोना रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वात पहिला करोना रुग्ण आढळला होता. अशातच दिवाळीमध्ये देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र करोनाचे रुग्णांमध्ये वाढ न होता ती घटत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी आरोग्य […]