पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. […]

दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…
बातमी महाराष्ट्र

दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…

मुंबई : राज्यात इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. अशातच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळेल, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. […]

दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
बातमी महाराष्ट्र

दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव येथे जिल्हा आढावा बैठक पार पडली. या दौऱ्यादरम्यान, मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन […]

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार
कोरोना इम्पॅक्ट

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाने परिपत्र काढून हे नवीन निर्बंध लागू केले आहेत. या नुसार, राज्य […]

धक्कादायक! कोरोनाने गाठला उच्चांक; चोवीस तासात नव्या २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

धक्कादायक! कोरोनाने गाठला उच्चांक; चोवीस तासात नव्या २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाल्यापासून काल राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. ही आकडेवारी राज्यसरकार संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात पहिली लाट असताना म्हणजेच १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा विक्रम गुरूवारी मोडीत […]

गरजूंना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा; आनंद महिंद्राची राज्यआणि केंद्रसरकारला विनंती
कोरोना इम्पॅक्ट

गरजूंना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा; आनंद महिंद्राची राज्यआणि केंद्रसरकारला विनंती

मुंबई : देशातील काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. अशातच महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थितीत गंभीर होत चालली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावावर काळजी व्यक्त करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे विशेष विनंती केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम […]

मनसे नेत्याचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; स्वतःच अपयश झाकण्यासाठी…
राजकारण

मनसे नेत्याचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; स्वतःच अपयश झाकण्यासाठी…

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्त्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही भागात लॉकडाऊन तर काही भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांची सर्वत्ती करत निशाणा साधला आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीटच्या […]

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जलसंधारण विभागाने सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे.  […]

10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोना इम्पॅक्ट

10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून इतर सर्व शाळा 20 मार्चपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महानगर पालिका क्षेत्र वगळुन) इयता 10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिलेल्या आदेशानुसार, इयत्ता 10 वी व 12 वीचे […]

मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला
राजकारण

मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई : “कोरोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच, अजित पवारांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे. आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी […]