परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी
राजकारण

परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी

पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी
राजकारण

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी

पुणे : देशात ६४ वर्षां नंतर ही लोकशाही मार्गाने आलेल्या भाजपच्या पंतप्रधानांनी, देशात घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाही रक्षण होणार नसल्याचे प्रतिपादन कोणत्या आधारे केले? असा सवाल राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला असून, घराणे शाहीचा जन्म पती_पत्नीच्या नात्यातून होतो व त्यास ऊत्तरदायीत्वाचे व जबाबदारीचे बंधन असल्याचे […]

कंगना-गोखलेंच्या कृतघ्नतेच्या संस्काराचेच दर्शन – गोपाळदादा तिवारी
राजकारण

कंगना-गोखलेंच्या कृतघ्नतेच्या संस्काराचेच दर्शन – गोपाळदादा तिवारी

पुणे : स्वतंत्र लोकशाहीरूपी भारताचा सर्वोच्च पुरस्कार घेतल्यानंतर मात्र स्वतंत्र भारताची पायाभरणी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचाच अवमान करत, कंगना राणावत हिने आपल्या कृतघ्नतेच्या संस्काराचाच दुसऱ्यांदा परिचय दिला असल्याचे, राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसनेते गोपाळदादा तिवारी यांनी केला. मुंबईत आपल्या चित्रपटांची कारकीर्द करून नांव व पैसा मिळाल्यानंतर मात्र, याच सिनेमातील पात्राने, मुंबई पाकव्याप्त भाग असल्याचे […]

खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान
राजकारण

खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान

पुणे : खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे हा दिवंगत पंतप्रधान व राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान असून, लोकशाही संसदीय मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. देशास शरम वाटावी असे कृत्य मोदी सरकार कडून घडले आहे. यास काळही माफ करणार नाही. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे वतीने खेलरत्न पुरस्कारतील […]

ओबीसी आरक्षण प्रश्नांसाठी होणारा नाना पटोलेंचा बारामती दौरा रद्द
बातमी महाराष्ट्र

ओबीसी आरक्षण प्रश्नांसाठी होणारा नाना पटोलेंचा बारामती दौरा रद्द

पुणे : ओबीसी-समाज आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांचा ऊद्या (ता. २९) गुरुवारी बारामतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ऊपस्थितीत होणाऱ्या पुर्व नियोजीत महामोर्चास कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त मदत पुनर्वसनाच्या कार्यामुळे पोहोचणे अशक्य असल्याचे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे. ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यातील पुरपरीस्थिती आटोक्यात आल्यावर लवकरच […]

राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर फडणवीसांनी अविश्वास दाखवू नये : काँग्रेस
राजकारण

राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर फडणवीसांनी अविश्वास दाखवू नये : काँग्रेस

पुणे : विविध पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे मदत व पुनर्वसन कार्यात व्यत्यय येतो, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो, त्यामुळे शक्यतो जास्तीचे दौरे टाळावेत व अपेक्षित मदत कार्याची माहिती संबंधित मंत्रालय वा प्रशासन प्रमुखांकडून घ्यावी अशी स्तुत्य सुचना जेष्ठनेते शरद पवार यांनी आज केली होती. त्यावर तातडीने माजी मुख्यमंत्री व भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांच्या दौऱ्यांमुळेच शासकीय यंत्रणा […]

पुणे महापालिकेतील सत्तापक्षास श्रेय देण्याचा प्रकार केविलवाणा- काँग्रेस
राजकारण

पुणे महापालिकेतील सत्तापक्षास श्रेय देण्याचा प्रकार केविलवाणा- काँग्रेस

पुणे : कोरोना युद्धात महाआघाडी सरकारने जे कौतुकास्पद काम केले आहे त्या बद्दल राज्यसरकारचे अभिनंदन करायचे सोडून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सतत राजकारण केले. मनाचा मोठेपणा दाखवत राज्य सरकारच्या प्रयत्नांचा पालकमंत्री व ऊपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या आढावा बैठका, राज्य सरकारच्या गाईड लाईन्सची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व प्रशासन, मनपाचे सर्व आरोग्य अधिकारी यांनी केलेली […]

राजीव गांधी यांनी रोवली तरुण भारताची मूहूर्तमेढ – आ. संजय जगताप
राजकारण

राजीव गांधी यांनी रोवली तरुण भारताची मूहूर्तमेढ – आ. संजय जगताप

पुणे : तरुण भारताची मूहूर्तमेढ राजीव गांधी यांनी रोवली असल्याचे मत पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पुणे शहर व जिल्हा काँग्रेस आणि राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने कात्रज सर्पोद्यान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजीव गांधी यांच्या अर्धाकृती […]

आयसीएमआरला ऊशिरा का जाग येते..? काँग्रेसचा सवाल
राजकारण

आयसीएमआरला ऊशिरा का जाग येते..? काँग्रेसचा सवाल

मुंबई : देशास आरोग्य दृष्ट्या तारणहार व मार्गदर्शक ठरणाऱ्या आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था) कडूनच कोरोना संसर्ग काळात प्रतिबंधक लसींमधील वेळेचे अंतर वा प्लाझ्मा थेरपी बाबतचे धोरण, यातील वेळेचा अक्षम्य विलंब हा रूग्णांना व त्यांचे नातेवाईकांना व लस घेणाऱ्या नागरीकांना मनस्ताप देणारा असून, आयसीएमआर आपले निर्णय वेळेत जाहीर का करत नाही असा संतापजनक सवाल काँग्रेसचे […]

पुणेकरांविषयी वकिलांचे न्यायालयापुढे कोरोनाबाबत चुकीचे कथन- काँग्रेस
पुणे बातमी

पुणेकरांविषयी वकिलांचे न्यायालयापुढे कोरोनाबाबत चुकीचे कथन- काँग्रेस

पुणे : पुणे शहरातील लोक मास्क वापरत नाहीत, कोविडविषयक गाईडलाईन्स पाळत नाहीत, सोशल डीस्टसिंग पाळत नाहीत असे चुकीचे आरोप नुकतेच काल, ऊच्च न्यायालयात राज्याच्या जेष्ठ विधीज्ञांनी केले, हे आश्चर्य असून, पुणेकरांविषयी चुकीची माहीती न्यायालयात सादर करू नये, असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले आहे. काल (ता. ०७) मुंबई ऊच्च न्यायालयात […]