कसा आणि कुठे पहायचा दहावीचा निकाल?
बातमी महाराष्ट्र

कसा आणि कुठे पहायचा दहावीचा निकाल?

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा कोरोना संकटामुळे उशीरा लागत आहे. हा निकाल उद्या (ता. १३) १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल उद्या १ वाजता जाहीर होणार आहे. […]

उद्या दुपारी १ वाजता लागणार दहावीचा निकाल
बातमी महाराष्ट्र

उद्या दुपारी १ वाजता लागणार दहावीचा निकाल

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून त्यांचा उद्या (ता. १५) दुपारी निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल ऑनलाईन जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली […]

ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी
काम-धंदा

ऑनलाइन रोजगार मेळावा : पुण्यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुवर्णसंधी

पुणे : एम्प्लॉयमेंट फेअर पुणे शहरमार्फत रोजगार मेळाव्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी अॅप्लाय करू शकतात. ऑनलाइन रोजगार मेळाव्याची दिनांक 05 जुलै 2021 आहे. या पदांसाठी होणार रोजगार मेळावा पेंटर प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर फिटर वेल्डर सीएनसी ऑपरेटर कोपा डिझेल मेकेनिक शैक्षणिक पात्रता या रोजगार मेळाव्याला […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय; दहावीच्या परीक्षा रद्द!
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; दहावीच्या परीक्षा रद्द!

मुंबई : सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आज (ता. २०) दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट […]

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असून त्या रद्द होणार नसल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण विभागाकडून […]

मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय
देश बातमी

मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला असून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचंदेखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा […]

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!
बातमी महाराष्ट्र

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!

मुंबई : देशात आणि राज्यात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी […]

दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…
बातमी महाराष्ट्र

दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…

मुंबई : राज्यात इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. अशातच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळेल, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. […]

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?
बातमी महाराष्ट्र

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि […]

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बदलल्या तारखा
बातमी महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बदलल्या तारखा

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालये अनेक महिने बंद ठेवण्यात आली. मात्र, आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता […]