दीपक चहरने केला कहर ! ठरला टीम इंडियाच्या विजयाचा बाजीगर
क्रीडा

दीपक चहरने केला कहर ! ठरला टीम इंडियाच्या विजयाचा बाजीगर

कोलंबो : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३ गडी राखून विजय मिळवला आहे. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि असालांका यांची अर्धशतके आणि तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने ४४ धावांचे योगदान दिल्यामुळे श्रीलंकेने ५० षटकात ९ बाद २७५ धावा केल्या. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९३ धावांवर ७ गडी गमावल होते. सूर्यकुमारने आपले पहिलवहिले […]