…तर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार येऊ शकते
राजकारण

…तर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार येऊ शकते

शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्षाबाबतचा महत्त्वाचा निर्णय आज (२७ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपल्या या निर्णयात न्यायालयाने निवडणूक आयोगाचा शिवसेना कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल होती. याच याचिकेवर […]

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण
राजकारण

काँग्रेसचे प्रमुख नेते फडणवीसांच्या भेटीला! हे आहे कारण

मुंबई : राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, […]

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, भाजपने देशात हत्याकांड घडवलंय
राजकारण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, भाजपने देशात हत्याकांड घडवलंय

मुंबई : कोरोनाच्या काळात भाजपने देशात हत्याकांड घडवण्याचं काम केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. ऑक्सिजन पुरवठ्यावरही केंद्राचं […]

ओबीसी आरक्षण प्रश्नांसाठी होणारा नाना पटोलेंचा बारामती दौरा रद्द
बातमी महाराष्ट्र

ओबीसी आरक्षण प्रश्नांसाठी होणारा नाना पटोलेंचा बारामती दौरा रद्द

पुणे : ओबीसी-समाज आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांचा ऊद्या (ता. २९) गुरुवारी बारामतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ऊपस्थितीत होणाऱ्या पुर्व नियोजीत महामोर्चास कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त मदत पुनर्वसनाच्या कार्यामुळे पोहोचणे अशक्य असल्याचे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे. ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यातील पुरपरीस्थिती आटोक्यात आल्यावर लवकरच […]

काँग्रेसचा मोठा निर्णय; स्वबळावर लढणार महापालिका निवडणुका
राजकारण

काँग्रेसचा मोठा निर्णय; स्वबळावर लढणार महापालिका निवडणुका

नवी दिल्ली : आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनही काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी मास्टर प्लॅन प्रस्तावित केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. […]

मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ
राजकारण

मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे, त्यामुळे स्वबळावर लढाईसाठी मंजुरी दिली आहे. पटोले आणि राज्य प्रभारी एस.के. पाटील यांनी आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या […]

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले त्या निर्णयावर ठाम
राजकारण

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले त्या निर्णयावर ठाम

मुंबई : नाना पटोलेंच्या स्वबळाची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी तसंच शिवसेनेकडून सूचनावजा इशारा मिळूनही ते आपल्या स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. स्वबळावर लढायचं हाच आमचा आणि पक्षाचा अजेंडा असल्याचं भाष्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम नक्की पाहायला मिळतील. आम्ही […]

आम्ही सामना वाचत नाही अन् संजय राऊतांकडे लक्षही देत नाही- नाना पटोले
राजकारण

आम्ही सामना वाचत नाही अन् संजय राऊतांकडे लक्षही देत नाही- नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडीमध्ये सातत्याने कशावरून तरी वाद होताना दिसत आहेत. अशात आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज आहे. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. शिवाय, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या […]

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
राजकारण

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकत्रित सरकार असले तरी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेस सातत्याने आगामी विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढविण्याचा निर्धार करत आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षसंघटनेला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आज […]

हवं तर कर्ज काढा, पण सर्व जनतेचे लसीकरण करा : नाना पटोले
राजकारण

हवं तर कर्ज काढा, पण सर्व जनतेचे लसीकरण करा : नाना पटोले

मुंबई : कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित होते. परंतु रेमडेसीवर, ऑक्सिजन अभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा […]