त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
राजकारण

त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही; बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराची मागणी जोर धरू लागली असताना दुसरीकडे शिवसेना- कॉंग्रेस मधील सामना देखील रंगू लागला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपाकडून केली जाणारी मागणी आणि काँग्रेसचा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना सापडली आहे. त्यातून सरकार अस्थिर होतय की, काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर
राजकारण

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? सामनाच्या रोखठोकला थोरातांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : ”मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सामना’तील दैनिक सामनाचे कार्यकरी संपादक संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापा/सून साष्टांग […]

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना
राजकारण

औरंगजेब हा ‘सेक्युलर’ कधीच नव्हता; शिवसेना

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शिवसेना नामांतराबाबत ठाम आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला सपशेल विरोध केला आहे. यामुळेशिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादच्या नामांतराविषयी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक या सदरात कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात […]

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….
राजकारण

औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले….

मुंबई : राज्यात औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. ”दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण […]

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका
राजकारण

मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही आरएसएस’ची भूमिका

नाशिक : ”मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती. इतकेच नव्हे तर, मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी कारावास भोगला, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”मराठवाडा […]

मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार
बातमी मुंबई

मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्यासाठी राज्यात सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकारण तापले आहे. अशातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस असे करण्यामागचे कारण म्हणजे, भारतातील […]

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला
पुणे बातमी

औरंगाबादचे नाहीतर पुण्याचे नाव बदला; आंबेडकरांनी दिला इतिहासाचा दाखला

पुणे : औरंगाबाद नाहीतर पुणे शहराचे नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. भाजपाकडून नामकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या नामकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहेत. या […]

नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी
राजकारण

नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा; ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना कॉंग्रेस […]

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

नाशिक : ”औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा प्रमुख अजेंडा राहिला आहे. मात्र, शहरांची नाव बदलून विकास होत नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याने त्यांचा याला विरोध आहे.” अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादच्या नामांतरणावर भाष्य केले आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर आले आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत अजित पवार […]

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले
राजकारण

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच; अशोक चव्हाणांनी विरोधकांना ठणकावले

जालना : ”औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. आज जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]