आरोग्य विभागाच्या परिक्षांची ठरली तारीख; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परिक्षांची ठरली तारीख; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवाय, भाजपने देखील या मुद्य्यावरून सरकारवर जोरादार टीका सुरू केली. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात पुढील तारीख जाहीर केली असून […]

केरळला अकरावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयानकडून परवानगी
देश बातमी

केरळला अकरावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयानकडून परवानगी

नवी दिल्ली : केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने अकरावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर सुनावणीदरम्यान राज्याकडून सर्वोच्च न्यायालयास सांगण्यात आले की, सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षांचे आयोजन केले जाईल. यानंतर न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि सीटी […]

मोठी बातमी! नीट परीक्षेचा पेपर लीक; ८ जणांना अटक
देश बातमी

मोठी बातमी! नीट परीक्षेचा पेपर लीक; ८ जणांना अटक

जयपूर : नीट परीक्षा २०२१चा पेपर जयपूरमध्ये लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रविवारी १२ सप्टेंबर रोजी हे प्रकरण समोर आलं आहे. जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर सकाळी २ वाजता सुरू झाला आणि पेपर २.३० वाजता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लीक झाला. या संपूर्ण प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी उमेदवार धनेश्वरी यादवची […]

अकरावीची सीईटी परिक्षा रद्द; दहावीच्या गुणांवरच प्रवेशप्रक्रिया
बातमी महाराष्ट्र

अकरावीची सीईटी परिक्षा रद्द; दहावीच्या गुणांवरच प्रवेशप्रक्रिया

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांवरच मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार? याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द […]

केंद्र सरकारची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला होणार नीटची परिक्षा
देश बातमी

केंद्र सरकारची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला होणार नीटची परिक्षा

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटच्या परिक्षेची केंद्र सरकारने घोषणा केली आहे. १२ सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशात घेतली जाणार आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षांबाबत विद्यार्थी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत […]

ठरलं ! या तारखेला लागणार १०वीचा निकाल
बातमी महाराष्ट्र

ठरलं ! या तारखेला लागणार १०वीचा निकाल

नवी दिल्ली : इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. याबद्दल बोलताना सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज म्हणाले की, दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी […]

दहावीचा निकाल १५ जुलैनंतर; मूल्यमापन पद्धतीनुसार तयार होणार निकाल
बातमी महाराष्ट्र

दहावीचा निकाल १५ जुलैनंतर; मूल्यमापन पद्धतीनुसार तयार होणार निकाल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार […]

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा होणार पूर्णपणे ऑनलाईन
बातमी महाराष्ट्र

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा होणार पूर्णपणे ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीसोबतच काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. इतर व्यवहारांप्रमाणेच परिक्षांचं नियोजन देखील काहीसं विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी […]

जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच करणार जाहीर
देश बातमी

जेईई मेनची परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच करणार जाहीर

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्या पार्श्वभूमीवर जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द वा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याकडे राज्य सरकारांसह केंद्राचा कल दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई […]

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!
बातमी महाराष्ट्र

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!

मुंबई : देशात आणि राज्यात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी […]