अखेर राज्य सरकारचं नमलं! उजनीच्या पाण्याबाबतचा तो निर्णय रद्द
पश्चिम महाराष्ट्र बातमी

अखेर राज्य सरकारचं नमलं! उजनीच्या पाण्याबाबतचा तो निर्णय रद्द

बारामती : गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या पाण्यावर वाद पेटला होता. अखेर आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे राज्य सरकार नमले असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढलेला तो आदेश लेखी रद्द करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी 18 मे रोजी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला देणार नाही. तसा या पूर्वी काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे तोंडी […]