पुणे : आपण प्रत्येकजण पृथ्वीवर मुक्तपणे संचार करतो. त्याच पृथ्वीचा म्हणजेच वसुंधरेचा आज हक्काचा दिवस म्हणजे आपण साजरा करतो तो वसुंधरा दिन. निसर्ग- पर्यावरण यांचं मानवाशी घट्ट नातं आहे. त्यामुळे पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जगात सर्वात जास्त हा दिवस साजरा केला जातो असेही म्हटले जाते, मात्र […]