दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…
बातमी महाराष्ट्र

दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…

मुंबई : राज्यात इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. अशातच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळेल, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. […]