निवडणुकीनंतर भाजपच्या स्थितीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
राजकारण

निवडणुकीनंतर भाजपच्या स्थितीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

‘पदवीधर आणि कसबा निवडणुकीत काय आहे ते दिसले पुण्याच्या निवडणुकीबद्दल मला काही सांगायची गरज नाही, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आताच निष्कर्ष काढणे अयोग्य असून, मला मिळालेल्या माहितीच्या आधारे देशातील परिस्थिती बदलत आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी पोटनिवडणुकीवर भाष्य केले आहे. […]

भाजप शिंदेंना देणार मोठा धक्का? बालेकिल्ल्यात येणार टीम मोदीमधील बडा नेता, रणनीती ठरणार
राजकारण

भाजप शिंदेंना देणार मोठा धक्का? बालेकिल्ल्यात येणार टीम मोदीमधील बडा नेता, रणनीती ठरणार

कल्याण: भारतीय जनता पक्षानं पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपनं केंद्रीय नेत्यांकडे जबाबदारी दिली आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले काबीज करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. त्याचाच भाग म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. त्या २२ सप्टेंबरपासून बारामतीचा दौरा करतील. हा दौरा ३ दिवसांचा असेल. केंद्रीय […]

परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी
राजकारण

परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी

पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी
राजकारण

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी

पुणे : देशात ६४ वर्षां नंतर ही लोकशाही मार्गाने आलेल्या भाजपच्या पंतप्रधानांनी, देशात घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाही रक्षण होणार नसल्याचे प्रतिपादन कोणत्या आधारे केले? असा सवाल राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला असून, घराणे शाहीचा जन्म पती_पत्नीच्या नात्यातून होतो व त्यास ऊत्तरदायीत्वाचे व जबाबदारीचे बंधन असल्याचे […]

भाजपला मोठा हादरा; या जिल्ह्यात महाविकासआघाडीची सत्ता
राजकारण

भाजपला मोठा हादरा; या जिल्ह्यात महाविकासआघाडीची सत्ता

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ११ जागांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे. कारण, त्यांच्या जागा तीनने कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जागेत एक-एकने वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक जागा जिंकली आहे. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जागा कमी झाल्याने हा भाजपसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं […]

जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय
राजकारण

जिल्हा परिषद पोटनिवडणूक : भाजपच्या होमपिचवर काँग्रेसचा जोरदार विजय

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. नागपूरमधील १६ जागांपैकी काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवत ग्रामीण नागपूरवर आपला दबदबा दाखवून दिला आहे. यानंतर ३ जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर २ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरमधील दवलामोटी गणाच्या मतमोजणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अवघ्या १० मिनिटात आधी घोषित निकाल बदलल्याचं […]

भाजप आमदाराचा पक्षाला रामराम; कुकर्मांचं प्रायश्चित्त म्हणून केलं मुंडण
राजकारण

भाजप आमदाराचा पक्षाला रामराम; कुकर्मांचं प्रायश्चित्त म्हणून केलं मुंडण

नवी दिल्ली : दीर्घकाळचे भाजपचे नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी मंगळवारी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कुकर्मांसाठी प्रायश्चित्त करत असल्याचा असा दावा केला आणि स्वतःचे मुंडण करवून घेतले. तसंच त्यांनी कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात यज्ञ केला. दास म्हणाले, ‘लोक राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत, म्हणून मी पक्ष सोडत आहे. भाजपने त्रिपुरामध्ये राजकीय […]

शिवसेनेला मोठा झटका; पालघरमघ्ये राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव!
राजकारण

शिवसेनेला मोठा झटका; पालघरमघ्ये राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव!

पालघर : राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल लागत असताना अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे आडाखे चुकल्याचं देखील दिसून येत आहे. अशातच एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे. गेल्या ८ वर्षांपासून पालघरचा गड आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या […]

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक
राजकारण

पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी चक्क एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत, असं विधान पंतप्रधानांनी केलं आहे. गुरुवारी (ता. ३०) राजस्थानमध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे […]

अखेर मनसेच्या इंजिनाला जोडला भाजपचा डबा; युतीची घोषणा
राजकारण

अखेर मनसेच्या इंजिनाला जोडला भाजपचा डबा; युतीची घोषणा

पालघर : भाजप आणि मनसेची युती होणार का? अशी चर्चांना वेग आलेला असतानाच अखेर मनसेचं इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं गेलं आहे. पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी […]