अखेर राज्य सरकारचं नमलं! उजनीच्या पाण्याबाबतचा तो निर्णय रद्द
पश्चिम महाराष्ट्र बातमी

अखेर राज्य सरकारचं नमलं! उजनीच्या पाण्याबाबतचा तो निर्णय रद्द

बारामती : गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणाच्या पाण्यावर वाद पेटला होता. अखेर आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे राज्य सरकार नमले असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढलेला तो आदेश लेखी रद्द करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी 18 मे रोजी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला देणार नाही. तसा या पूर्वी काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे तोंडी […]

विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा जीआर केला रद्द
बातमी महाराष्ट्र

विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा जीआर केला रद्द

मुंबई : मोठ्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ मिळणार आहे. ४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याविरोधात […]

महाविकासआघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार शिवराज्याभिषेकदिन
बातमी महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार शिवराज्याभिषेकदिन

मुंबई : महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे या वर्षीपासून छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा “स्वराज्य दिन” म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य कारभार करणार्‍या महाविकास आघाडी सरकारने ६ जून हा महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर […]

‘सोनियाजीनींच दिली महाविकासआघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती’
राजकारण

‘सोनियाजीनींच दिली महाविकासआघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती’

नवी दिल्ली : हे महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा. सोनियाजी गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली असल्याचे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेलं पत्र सध्या […]