नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्रसरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन तीन महिन्यांपासून सुरु आहे. शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत तर केंद्र सरकारही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व महिला […]