धक्कादायक! रत्नागिरीत अज्ञाताने धरणाच्या दरवाज्याचं कुलूप तोडलं, पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडला अन्..
कोकण बातमी

धक्कादायक! रत्नागिरीत अज्ञाताने धरणाच्या दरवाज्याचं कुलूप तोडलं, पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडला अन्..

रत्नागिरी: खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याने सध्या धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उडघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते […]

कोकणाला पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यातील ७ जिल्ह्यांना अलर्ट
बातमी महाराष्ट्र

कोकणाला पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यातील ७ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपल्यानंतर राज्यात पावसानं उघड दिली आहे. महाराष्ट्रासह दक्षिणात्य राज्यांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण उर्वरित दक्षिण भारतात मात्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र अपेक्षित पाऊस झाला नाही. उत्तर महाराष्ट्र, […]

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट
बातमी महाराष्ट्र

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, […]

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
देश बातमी

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपुढेही मोठं संकट उभं राहिलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाचा फटका विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची […]

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या भागात अलर्ट जारी
बातमी महाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या भागात अलर्ट जारी

मुंबई : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. पुढील २४ तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस या वादळाचा प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या भागात प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोमवारपासून […]

राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर… ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोकण बातमी

राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर… ; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हंटल आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच […]