राज्य सरकारचा मोठा निर्णय; शिर्डी विमानतळाभोवती वसवलं जाणार शहर
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; शिर्डी विमानतळाभोवती वसवलं जाणार शहर

शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या भोवती सर्व सोयींनी युक्त असं एक शहर वसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली. शिर्डी परिसराची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज […]

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर केला. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबितच असल्यामुळे आता राज्य सरकारने यासंदर्भात ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व […]

टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश
शेती

टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश

नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे भाव पडल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पियुष गोयल आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याशी याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या टोमॅटोच्या प्रश्नावरून […]

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव वगळले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करण्यावर राजीव गांधी यांनी भर दिला होता. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम व […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही

मुंबई : मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. यानंतर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत […]

मोठी बातमी ! १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना दिसून येत आहे. नुकतीच राज्य सरकारने राज्यातल्या १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारने शुक्रवारी बदल्यांचे निर्णय जाहीर केले. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या १. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून याचा ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. कोरोनाकाळात इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे या […]

केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी
देश बातमी

केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी

मुंबई : राज्य सरकारची केंद्राकडे वस्तू व सेवा कराची (जीएसटी) ३० हजार ३५२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले आहे. जीएसटीसंदर्भातील एका विधेयकावरील चर्चेदरम्यान शरद रणपिसे यांनी थकबाकीबाबत विचारणा केली होती. त्यावर माहिती देताना पवार म्हणाले, केंद्र सरकारकडे आधीची एक हजार २९ कोटी रुपये, गेल्या आर्थिक वर्षांतील […]

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
बातमी महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं […]

परमबीर सिंग यांना 15 जूनपर्यंत अटक नाही; सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

परमबीर सिंग यांना 15 जूनपर्यंत अटक नाही; सरकारचा निर्णय

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना आता 15 जूनपर्यंत अटक होणार नाहीये. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातील माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच आता या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्हाच्या संदर्भातील सुनावणीत परमबीर सिंग यांना दिलासा मिळाला आहे. अकोला येथे कार्यरत […]