निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे
बातमी महाराष्ट्र

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे

मुंबई : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन […]

रावसाहेब दानवे सेफ! पण या कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा; पाहा संपूर्ण यादी
राजकारण

रावसाहेब दानवे सेफ! पण या कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा; पाहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली : मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांकडे लागलेलं असतानाच मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अचानक राजीनामा सत्र सुरू झालं. यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासह अनेकांना डच्चू देण्यात आला. जवळपास १० नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता आणखी दोन नेत्यांनी राजीनामे दिले आहे. एकूण १२ मंत्र्यांनी राजीनामा […]

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू
राजकारण

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. […]

महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य
राजकारण

महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात योग्यवेळी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. याच संदर्भात आज (ता. ०२) भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, ही ती वेळ नाही. करेक्ट कार्यक्रम याचा अर्थ येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत. ज्याला […]

महाराष्ट्रातील केंद्रिय मंत्र्यांच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाच पोलीसांचे निलंबन
बातमी मराठवाडा

महाराष्ट्रातील केंद्रिय मंत्र्यांच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या पाच पोलीसांचे निलंबन

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जाफ्राबाद येथील कार्यालयाची झाडाझडती घेणाऱ्या पाच पोलीसांचे निलंबन करण्यात आले आहे. कोणतेही वॉरंट नसताना बेकायदेशीरपणे ही झाडाझडती घेण्यात आल्याने कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दोन पोलीस उप-निरीक्षकांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख […]

दानवेंची जीभ छाटूण आणा; १० लाख रुपये अन् चारचाकी गाडी मिळवा
राजकारण

दानवेंची जीभ छाटूण आणा; १० लाख रुपये अन् चारचाकी गाडी मिळवा

यवतमाळ : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे हे शेतकरी विरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देऊ अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत […]

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला
राजकारण

शेतकरी विरोधी वक्तव्यावरून रावसाहेब दानवेंविरोधात महाराष्ट्र पेटला

मुंबई : ”दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून यात चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही” केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावरून आता महाराष्ट्रात राजकारण तापलं असून दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यविरोधात पिंपरी चिचवड, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, […]

रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य, मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड; हर्षवर्धन जाधव
राजकारण

रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य, मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड; हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : ”रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत,” अशी घणाघाती टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे. तसेच, सत्ता कधीच जाणार नाही या […]