बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा तुमचा निकाल
बातमी महाराष्ट्र

बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा तुमचा निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात करण्यात आला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा ९९.६३ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्यव एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची […]

शाळेचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी होणार कमी
बातमी महाराष्ट्र

शाळेचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी होणार कमी

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येऊन गेली आणि आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सरसकट शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर होत असून यंवर्षीही शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे सर्वांनाच संकटाला सामोरं जावं लागत […]

उद्या दुपारी १ वाजता लागणार दहावीचा निकाल
बातमी महाराष्ट्र

उद्या दुपारी १ वाजता लागणार दहावीचा निकाल

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून त्यांचा उद्या (ता. १५) दुपारी निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल ऑनलाईन जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली […]

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष
बातमी महाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत फटकारले होते. उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतही विचारणा केल्यानंतर मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली होती. पण, तरीही परीक्षा विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र, अखेर […]

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असून त्या रद्द होणार नसल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण विभागाकडून […]

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!
बातमी महाराष्ट्र

१०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल!

मुंबई : देशात आणि राज्यात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी […]

मोठी बातमी ! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. 📢 Announcement: In view of the ongoing situation due to #Covid 19, […]

दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…
बातमी महाराष्ट्र

दहावी बारावी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा…

मुंबई : राज्यात इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. अशातच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळेल, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. […]

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?
बातमी महाराष्ट्र

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि […]

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर
बातमी महाराष्ट्र

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

कोल्हापूर : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (15 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. मात्र दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी […]