ऑलिम्पिकमध्ये उघडलं भारताचं खातं; मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये उघडलं भारताचं खातं; मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक

TOKYO 2020 : भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकणार्‍या मीराबाई चानूचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. Heartiest congratulations to Mirabai […]