कोर्टात मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे कारण देत सरकारनं ‘हा’ निर्णय टाकला लांबणीवर
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोर्टात मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे कारण देत सरकारनं ‘हा’ निर्णय टाकला लांबणीवर

अहमदनगर: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती होऊन दोन महिने झाले तरीही त्यांना कारभार पाहता येत नाही. विश्वस्त मंडळाच्या पाच जागा रिक्त आहेत, त्यावर नियुक्ती झाल्याशिवाय कारभार पाहता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. सरकारकडून मात्र उरलेल्या पाच जागांच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप होत नाही. आता तर मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे कारण सांगून यासाठीची मुदत […]