मोठी बातमी! नारायण राणेंना विजेचा शॉक
कोकण बातमी

मोठी बातमी! नारायण राणेंना विजेचा शॉक

कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रेदरम्यान एके ठिकाणी हाताला विजेचा शॉक लागला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केल्यानंतर केंद्रीय मंत्री राणे आज सिंधुदर्गातील कणकवली येथे दाखल झाले. तेथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते तेथून निघत होते. आसपास मोठी गर्दी […]

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट
बातमी महाराष्ट्र

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, […]

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी
देश बातमी

जेईई मेन परिक्षार्थींना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपुढेही मोठं संकट उभं राहिलं आहे. जेईई मेन २०२१ परीक्षा तोंडावर असताना आस्मानी संकट ओढावल्याने विद्यार्थ्यांना चिंता सतावत होती. मात्र आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पावसाचा फटका विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची […]

या ठिकाणीही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
राजकारण

या ठिकाणीही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

सिंधुदुर्ग: मुंबईतील शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर आता सिंधुदुर्गातही दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तूर्तास हा वाद मिटल्याचे दिसत आहे. या संघर्षानंतर दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शिवसेनेचेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना […]