भाजपच्या माघारीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीचा झेंडा
राजकारण

भाजपच्या माघारीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीचा झेंडा

कोल्हापूर : ऐनवेळी भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या माघारीमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीला यश आले. भाजपने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी माघार घेतली. काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी […]

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट
बातमी महाराष्ट्र

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह ६५ जणांना क्लीन चीट

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिटस देण्यात आली आहे. यावर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वी एसआयटीने देखीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेच्या ७५ जणांना क्लीन चीट […]

सरपंच सभेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; हसन मुश्रीफांनी केली घोषणा
राजकारण

सरपंच सभेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; हसन मुश्रीफांनी केली घोषणा

मुंबई : सरपंच सभेबाबत राज्यसरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवणे तसंच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर 3 महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा […]

तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल
राजकारण

तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?; हसन मुश्रीफांचा पडळकरांना सवाल

कोल्हापूर : ”आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, ”धनगर समाजासाठी आरक्षण […]

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच
राजकारण

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच

कोल्हापूर: सरपंचाच्या निवडीबाबत महाविकासआघाडीकडून मोठी घोषणा करण्यात आली असून सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची […]