राज्यातल्या ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट
बातमी मुंबई

राज्यातल्या ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातलाय. आता याचं पावसानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं […]