उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका
राजकारण

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका

पालघर : पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. अशी सणसणीत टीका रिपब्लिक पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी […]