महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आणि लिंग समानतेला पाठिंबा देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेतले जातात. यामध्ये घटस्फोटित मुली आणि निपुत्रिक विधवांसाठी कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा समावेश असतो. याच पार्श्वभूमीवर सरकारने पेन्शन नियम आधीच सोपे केले, विशेषतः विधवा महिला आणि घटस्फोटित महिलांसाठी बनवण्यात आले आहेत. नव्या पेन्शन नियमांमुळे,महिला कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय कौटुंबिक पेन्शनवर दावा करू […]
महिला विशेष
महिलांना आधार देणाऱ्या निवासी योजना; जाणून घ्या अधिक माहिती
महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे, यासाठी शासन अनेकविध योजना राबवते. या लेखात महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना आधार देणाऱ्या, आधार वाटणाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर, वूमन हेल्पलाइन, शक्ती सदन, सखी निवास या योजनांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे…. सखी वन स्टॉप सेंटर अन्यायग्रस्त पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र व कायदेशीर मदत […]
मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल
नांदेड दि. 8 मार्च :- महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम पथदर्शी ठरत आहे. या उपक्रमाला सुरूवात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याचे स्वागत केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात अनेक गावांचा आम्ही समावेश केला असून या माध्यमातून महिला सबळीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी महिलांच्या या उपक्रमाला घराघरातील महिलांचा […]
Maharashtra Budget: एसटीने ‘निम्मे भाडे’ जाहीर केल्यानंतर महिला प्रवाशांनी दिल्या प्रतिकिया
Maharashtra Budget: ‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. ‘लाल परी’ ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. लाल परी आज महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचली आहे. ग्रामीण भागातील गरीब प्रवाशांना या बसची मोठी मदत होत आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. या कारणास्तव एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटावर ५० टक्के सवलत देण्याचा […]
Succes Story: तरुण युवतीने घेतला UPSC करण्याचा निर्णय, 5 वेळा नापास होऊन, पण तिने शेवटी….
Succes Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यात यशस्वी होण्यासाठी योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे. UPSC परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना विविध सेवा क्षेत्रांमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. परिश्रमाने परीक्षार्थी उत्तीर्ण देखील होतात. IRS नमिता शर्माच्या यशापर्यंतच्या प्रवासाविषयी आज जाणून घेऊया. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नोकरी शोधल्यानंतर नमिता शर्माने […]
८ जिल्हे बालमजूर मुक्त करणाऱ्या ‘शांता सिन्हा’
२० नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालक दिन म्हणून साजरा होतो . या दिवशी मुलांच्या प्रश्नावर मुलभूत काम करून आंध्र प्रदेशातील ८ जिल्हे बालमजूर मुक्त करणाऱ्या व हजारो बालकामगार शिक्षणाच्या प्रवाहात आणत मुलांच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या मगेसेंसे पुरस्कार विजेत्या शांता सिन्हा यांच्या कामावर लिहावेसे वाटते. शांता सिन्हा यांची हैद्राबाद येथे नुकतीच भेट घेतली. यापूर्वीही […]
वडिलांसोबत भिक्षा मागून जिद्दीने गाठलं यशाचं शिखर; तुरुंग अधिकारी ‘मिरा बाबर’ यांचा प्रेरणादायी प्रवास
कोल्हापूर : शिकण्याची जिद्द आणि शिक्षणाची साथ असली की माणूस आकाशालाही गवसणी घालू शकतो आणि हे सिध्द करून दाखवलं आहे कोल्हापुरातील कळंबा इथं राहणाऱ्या मिरा बाबर यांनी. मिरा बाबर या सध्या काळंबा जेल इथं तुरुंगअधिकारी आहेत. मात्र, नुसत्याच तुरुंगअधिकारी नाहीत तर त्यांनी नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या तुरुंगअधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. या यशापर्यंत पोहोचण्यासाठी […]
कौतुकास्पद! रिक्षाचालकाच्या मुलीला २१ व्या वर्षी ४१ लाखांचे पॅकेज
कोल्हापूर : कोल्हापूरमधील अमृता कारंडे या रिक्षाचालकाच्या मुलीला अमेरिकेतील एका कंपनीने ४१ लाख रुपयांचं पॅकेज दिलं आहे. २१ वर्षीय अमृता ही अजूनही कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच केआयटीमध्ये सॉफ्टेवेअर इंजिनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. अमृताला अॅडॉब या कंपनीने प्री प्लेसमेंट ऑफर लेटर दिलं आहे. अमृता ही कंपनीच्या नोएडा येथील कार्यालयामध्ये रुजू होणार आहे. अमृता ही […]
प्रेरणादायी! कुठलाही क्लास न लावता झाली आयएएस
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागलं की अनेकजण विशेष प्रयत्न करताना दिसतात. यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. अशा या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया अनुकृती शर्मा करून दाखवली आहे. विशेष म्हणजे अनुकृतीनं लग्नानंतर ही परीक्षा दिली आहे. […]
महिलांना ३३ टक्केच आरक्षण का?; प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला खासदारांनी आपले विचार मांडले. महिला आरक्षणाचा मुद्द्यावर महिला खासदारांनी भूमिका मांडल्या. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांची संख्या निम्मी असताना प्रस्ताव ३३ आरक्षणाचाच का?, असा सवाल उपस्थित केला. तसेच, महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणीही केली. तर यावेळी राष्ट्रवादीच्या […]