उद्योग गुंतवणुकीच्या विदर्भातील संधी
ब्लॉग

उद्योग गुंतवणुकीच्या विदर्भातील संधी

जी-२० परिषदेंतर्गत नागपूर येथे नागरीसंस्थाची सी-20 परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेला विविध देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. परिषदेच्या निमित्ताने नागरी समुहाच्या उत्थासाठी विविध विषयांसह औद्योगीक गुंतवणूक व विकासाच्या संधीवर देखील विचारमंथन होणार आहे. नागपुरात होणारी ही परिषद विदर्भाच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. येथील कृषी, मत्सव्यवसाय, खनिज संपत्ती, वस्रोद्योग, वनसंपदा व पर्यटनआदी क्षेत्रात उद्योगाच्यादृष्टीने […]

भटके श्वान आणि त्यांचे मूर्ख पाठीराखे/प्रेमी
ब्लॉग

भटके श्वान आणि त्यांचे मूर्ख पाठीराखे/प्रेमी

आमच्या हैदराबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने भटक्या कुत्र्यांशी आणि त्यांना खाऊ घालणाऱ्या लोकांशी संबंधित टोकाच्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने येत आहेत. त्याबाबतीत काही गोष्टी विचार करण्यायोग्य आहेत 1) कुत्रा हे मानवाने पाळलेले कदाचित सर्वात पहिलं जनावर आहे. त्यामुळे कुत्र्याचे माणसावर आणि माणसाचे कुत्र्यावर प्रेम असणे हे इतिहासाला आणि सभ्यतेच्या विकासाला धरून आहे. त्यामुळे कुणी श्वानप्रेमी असण्यात काही […]

अशी ओळखा बनावट 500 रुपयाची नोट, जाणून घ्या पूर्ण माहिती
ब्लॉग

अशी ओळखा बनावट 500 रुपयाची नोट, जाणून घ्या पूर्ण माहिती

बनावट नोटांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक विविध उपाययोजना करत आहे. 2020 मध्ये मध्यवर्ती बँकेने 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी करून या दिशेने एक पाऊल उचलले. या जुन्या नोटांपेक्षा रंग, आकार आणि थीममध्ये भिन्न आहेत. या वर्णनात सुरक्षा कार्याचे स्थान प्रदान केले आहे. जुन्या नोटांपेक्षाही ते वेगळे आहे. रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांच्या खऱ्या नोटा ओळखण्यासाठी […]

माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का? सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत?
ब्लॉग

माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का? सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत?

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. अदानी समूहात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड तोटा झाल्याचे चित्र आहे. यात वैयक्तीक गुंतवणुकदारांसोबत संस्थात्मक गुंतवणुकदारांचा देखील समावेश आहे. संस्थात्मक गुंतवणुकदारांमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती भारतीय आयुर्विमा मंडळने केलेल्या गुंतवणुकीची होय. आता ज्या अर्थी LICने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केली आहे त्या अर्थी […]

आयटीआर म्हणजे काय आणि ते भरण्याचे काय आहेत फायदे, अगदी सोप्या भाषेत समजून घ्या
ब्लॉग

आयटीआर म्हणजे काय आणि ते भरण्याचे काय आहेत फायदे, अगदी सोप्या भाषेत समजून घ्या

आयटीआर म्हणजेच आयकर रिटर्न हा करदात्यांनी भारतीय प्राप्तिकर विभागाला त्यांचे उत्पन्न आणि मालमत्तेचा अहवाल देण्यासाठी वापरला जाणारा कर रिटर्न फॉर्म आहे. यामध्ये करदात्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाशी संबंधित तपशील असतो. आयटीआर बहुतेक इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये दाखल केला जातो. आयटीआर म्हणजे काय आणि वेळेवर आयटीआर भरणे का आवश्यक आहे हे जाणून घेऊया. करदाता एक व्यक्ती, फर्म, ट्रस्ट, […]

उर्जा मंत्रालयाचा साथी उपक्रम काय आहे?; कसा होतो फायदा
ब्लॉग

उर्जा मंत्रालयाचा साथी उपक्रम काय आहे?; कसा होतो फायदा

साथी योजना – वस्त्रोद्योग मंत्रालयाचा वीज मंत्रालयाशीनव्या पॉवरलूम उपकरणासाठी उपक्रम) ईईएसएल विना अनामत खर्चाचे लघु व मध्यम युनिट्सना विजेवर चालणारे (पावरलूम) उपकरण उपलब्‍ध करणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालयाने एक नवा उपक्रम ‘साथी’ (लघु उद्योगांच्या सहायतेसाठी वस्त्र उद्योग युनिट व पावरलूम्सचा विकास) साठी करार केला आहे. या योजनेच्या अंतर्गत, वीज मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली […]

महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी समृद्धी महामार्ग खरोखर गेमचेंजर ठरणार?
ब्लॉग

महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी समृद्धी महामार्ग खरोखर गेमचेंजर ठरणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, विदर्भ जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या प्रकल्पासाठी सुरुवातीला येथील स्थानिकांनी, शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता. आंदोलन करण्यात आली. अखेर यासाठीचा मार्ग मोकळा झाला आणि लांबच-लांब एक्सप्रेसवे सुरू होत आहे. या संपूर्ण महामार्गासाठी ८३११ हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं आहे. हा महामार्ग अनेक दृष्टीने फायद्याचा तसंच महत्वाचा ठरणार […]

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा कसा घ्यावा लाभ, काय आहे पात्रता? जाणून घ्या!
ब्लॉग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा कसा घ्यावा लाभ, काय आहे पात्रता? जाणून घ्या!

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. 21 नोव्हेंबर 2013 रोजी या योजनेचा राज्यातील 28 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ (MJPJAY) असे नामकरण करण्यात आले. सध्या […]

‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम ; “वंदे मातरम्” हा फक्त नारा नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास
ब्लॉग

‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम ; “वंदे मातरम्” हा फक्त नारा नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला आहे. सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना आता सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी, कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ या अंगवळणी पडलेल्या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधन करावे लागणार आहे. ‘वंदेमातरम बोलण्याची सक्ती नसेल, […]

महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!
ब्लॉग

महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!

तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे. यासाठी केंद्र सरकारने २०२०- २१ वर्षासाठी ५७ कोटी ६७ लाख ५३ हजार निधी वितरीत केला […]