मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट, १८ वर्षांपासूनची परंपरा राखली कायम
क्रीडा

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट, १८ वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

मुंबई : मुंबईने लखनौच्या संघावर विजय साकारला आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट घडली. मुंबईचा संघ गेल्या १८ वर्षांपासून आयपीएल खेळत आहे, पण गेल्या २८ वर्षांचा इतिहास मुंबई इंडियन्सच्या संघाने कायम राखला आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा सामना चांगलाच रंगतदार झाला. पण मुंबईच्या संघाने यावेळी बाजी मारली. सूर्यकुमार यादव आणि रायन रिक्लेटन यांनी […]

पंतप्रधान मोदी म्हणाले, एक विलक्षण खेळ आणि एक विलक्षण निकाल!
क्रीडा

पंतप्रधान मोदी म्हणाले, एक विलक्षण खेळ आणि एक विलक्षण निकाल!

दुबई : भारतीय संघाने न्युझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने नाव कोरले आहे. यामुळे साऱ्या भारतीयांच्या आनंदाला आता सीमा राहिलेली नाही. भारतीय संघाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे. तसेच उत्तरार्धात न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर संयमी खेळी करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले आहे. यावर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे अभिनंदन […]

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारताने तिसऱ्यांदा जिंकली स्पर्धा
क्रीडा

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारताने तिसऱ्यांदा जिंकली स्पर्धा

दुबई : भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत पाकिस्तानसह सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये साकारली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याानंतर रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण रोहित शर्माने […]

भारत-न्यूझीलंड सामन्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?
क्रीडा राजकारण

भारत-न्यूझीलंड सामन्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. सुपर सन डेला टीम इंडियाच्या विजयासाठी अनेक ठिकाणी चाहते प्रार्थना करत आहेत. दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे. २००० साली टीम इंडियाला न्यूझीलंडने पराभूत केलं होतं. त्याचाही वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज […]

कोहली ‘विराट’ कामगिरीसाठी सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध फायनल सामन्यात इतिहास रचणार
क्रीडा

कोहली ‘विराट’ कामगिरीसाठी सज्ज, न्यूझीलंडविरुद्ध फायनल सामन्यात इतिहास रचणार

दुबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही देशांमधील हा शानदार सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरू होईल. जर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा हा अंतिम सामना जिंकला, तर तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्वाधिक वेळा म्हणजेच तीन वेळा विजेतेपद जिंकणारा जगातील पहिला देश बनेल. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम […]

भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना हा १० सप्टेंबरला होणार आहे. पण कोलंबो येथे १० सप्टेंबरला ९० टक्के पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ़जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर आशिया कपमधील सुपर ४ चे समीकरण नेमकं असेल, हे आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान आता आशिया […]

भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
क्रीडा

भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?

पल्लिकल : भारताचा पाकिस्तानबरोबरचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि तिथे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे जसा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तसा जर भारत आणि नेपाळ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होऊ शकते, याचे समीकरण आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना समान […]

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर आशिया कपमध्ये काय असेल समीकरण, जाणून घ्या
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर आशिया कपमध्ये काय असेल समीकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : आशिया कपममधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारताचा हा आशिया कप स्पर्धेतील पहिलाच सामना होता. हा सामना जर रद्द झाला तर आशिया कपमध्ये नेमकं समीकरण कसं असेल, हे आता समोर आले आहे. आशिया कपमध्ये पहिला सामना हा पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात झाला होता. या […]

रोहित – विराट करणार निवृत्तीची घोषणा?
क्रीडा

रोहित – विराट करणार निवृत्तीची घोषणा?

भारतीय आयसीसी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल होतात हा इतिहास आहे. 2019 च्या वर्ल्डकपनंतर महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2011 च्या वर्ल्डकपनंतर भारताची जवळपास संपूर्ण टीमच बदलली. आता 2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतरही भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली सारखे […]

महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
क्रीडा

महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंत्री श्री. बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलिकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी […]