भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना हा १० सप्टेंबरला होणार आहे. पण कोलंबो येथे १० सप्टेंबरला ९० टक्के पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ़जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर आशिया कपमधील सुपर ४ चे समीकरण नेमकं असेल, हे आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान आता आशिया […]

भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
क्रीडा

भारत आणि नेपाळचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?

पल्लिकल : भारताचा पाकिस्तानबरोबरचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि तिथे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे जसा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तसा जर भारत आणि नेपाळ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होऊ शकते, याचे समीकरण आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना समान […]

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर आशिया कपमध्ये काय असेल समीकरण, जाणून घ्या
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर आशिया कपमध्ये काय असेल समीकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : आशिया कपममधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारताचा हा आशिया कप स्पर्धेतील पहिलाच सामना होता. हा सामना जर रद्द झाला तर आशिया कपमध्ये नेमकं समीकरण कसं असेल, हे आता समोर आले आहे. आशिया कपमध्ये पहिला सामना हा पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात झाला होता. या […]

रोहित – विराट करणार निवृत्तीची घोषणा?
क्रीडा

रोहित – विराट करणार निवृत्तीची घोषणा?

भारतीय आयसीसी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल होतात हा इतिहास आहे. 2019 च्या वर्ल्डकपनंतर महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2011 च्या वर्ल्डकपनंतर भारताची जवळपास संपूर्ण टीमच बदलली. आता 2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतरही भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली सारखे […]

महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
क्रीडा

महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंत्री श्री. बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलिकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी […]

अखेर पाकिस्तान सरकार झुकले, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार पाक क्रिकेट संघ
क्रीडा

अखेर पाकिस्तान सरकार झुकले, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार पाक क्रिकेट संघ

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान राजकीय संबंध चांगले नसल्याने दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. भारत आणि पाक या दोन क्रिकेट संघांचा आमना-सामना केवळ आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्येच होत असतो. इतकेच नाही तर हे […]

भारत-वेस्ट इंडिजचे T 20 सामने ३ ऑगस्टपासून सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
क्रीडा

भारत-वेस्ट इंडिजचे T 20 सामने ३ ऑगस्टपासून सुरु होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला ३ ऑगस्ट म्हणजे गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना हा ३ ऑगस्टला त्रिनिदादमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ हो प्रोव्हिडन्स येथे जातील. यावेळी भारत आणि वेस्ट इंडिज […]

‘आमच्यावर भारतात हल्ला झाला…’ पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने केले धक्कादायक विधान
क्रीडा

‘आमच्यावर भारतात हल्ला झाला…’ पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने केले धक्कादायक विधान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तानचा संघ अनेक वर्षांनी भारत दौऱ्यावर येणार आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे, . दरम्यान, माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताबाबत वादग्रस्त विधान केले आहे. गेल्या १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका […]

अजिंक्य रहाणेने WTC Final मध्ये रचला इतिहास, एकाही खेळाडूला ही गोष्ट जमली नाही…
क्रीडा

अजिंक्य रहाणेने WTC Final मध्ये रचला इतिहास, एकाही खेळाडूला ही गोष्ट जमली नाही…

लंडन : आतापर्यंत एकाही खेळाडूला जी गोष्ट जमली नाही ती अजिंक्य रहाणेने या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत करून दाखवली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेने आता एक इतिहास रचला आहे. भारतीय संघ फॉलोऑनच्या छायेत असताना अजिंक्य फलंदाजीला आला. भारतीय संघ २०० धावांच्या आतमध्ये गारद होणार, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण त्यावेळी अजिंक्य भारतीय संघासाठी धावून आला. अजिंक्यने […]

आधी म्हणाले तू भारताचं भविष्य, मग म्हणाले तू ऑटो चालविण्याच्या लायकीचा, सिराजने हात जोडले!
क्रीडा

आधी म्हणाले तू भारताचं भविष्य, मग म्हणाले तू ऑटो चालविण्याच्या लायकीचा, सिराजने हात जोडले!

भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज गेल्या अनेक महिन्यांपासून दमदार प्रदर्शन करतोय. एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी संघात जोरदार प्रदर्शन करुन त्याने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलंय. आयपीएल स्पर्धेत सिराज रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या संघाकडून खेळतो. आयपीलमध्येही आपल्या खेळाने त्याने अनेकांना भुरळ घातलीये. रविवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरेख गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ २१ […]