शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवला; मुलींच्या खिशात हात घालून अश्लील चाळे
पश्चिम महाराष्ट्र बातमी

शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवला; मुलींच्या खिशात हात घालून अश्लील चाळे

कोल्हापूर: जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विद्यालंकार शेळेवाडी या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. व्ही पी बांगडी असे या शिक्षकाचे नाव आहे. संबंधित मुलींनी आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर […]

महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले

महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगत असतानाच कर्नाटकने गुरुवारी या तालुक्यात पाणी सोडून पुन्हा डिवचले. पाणी द्या नाही तर, कर्नाटकात जाऊ असा इशारा देणाऱ्या जतकरांना पाणी देत महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न कर्नाटकाने केला आहे. आठ दिवसापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केला. पण तालुक्यातील बहुसंख्य गावांनी कर्नाटकात कर्नाटकात […]

महाराष्ट्रातील या २० गावांमध्ये आहे कन्नड माध्यमातील शाळा; राज्य सरकारकडूनच केला जातो खर्च
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रातील या २० गावांमध्ये आहे कन्नड माध्यमातील शाळा; राज्य सरकारकडूनच केला जातो खर्च

सोलापूर : कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद धुमसू लागला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहे. मात्र महाराष्ट्रातील एक तालुका असाही आहे, जिथे महाराष्ट्र सरकारकडूनच कन्नड माध्यमातील शाळा चालवल्या जातात. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावं ही कन्नड भाषिक आहेत. ही गावे महाराष्ट्र राज्यात असल्याने […]

जावयांकडे गाड्या, पण सासुरवाडीला येईनात, लेकी हिरमुसल्या, कारण तरी काय?
पश्चिम महाराष्ट्र बातमी

जावयांकडे गाड्या, पण सासुरवाडीला येईनात, लेकी हिरमुसल्या, कारण तरी काय?

शिर्डी: रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली की पाचही जावयांनी आमच्या घरी येणं जाणंच बंद केलं, रस्त्यावर गाडी लावून घरी यावं लागत असल्याने जावई थांबत नाही या रस्त्यांमुळेच जावई आमच्या घरी यायचे बंद झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया एका ग्रामस्थ महिलेने दिली आहे. १५ वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारातील आहेर वस्ती, नन्नावरे वस्तीच्या रस्त्यांची गेल्या […]

नाशिकनंतर राज्यात आणखी एका जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, रात्री अचानक वाजली दारं, खिडक्या अन् पत्रे
पश्चिम महाराष्ट्र बातमी

नाशिकनंतर राज्यात आणखी एका जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, रात्री अचानक वाजली दारं, खिडक्या अन् पत्रे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेमधील अनेक तालुक्यांत मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजे दरम्यान भूकंपसदृश्य सौम्य धक्के जाणवले आहे. राहुरी, संगमनेर, श्रीरामपुर, कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव व पंचक्रोशीमध्ये मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक खिडक्या, […]

कोल्हापुरात मुलींनी अचानक शाळेत जाणं बंद केलं; चौकशी केल्यानंतर धक्कादायक घटना उघड
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापुरात मुलींनी अचानक शाळेत जाणं बंद केलं; चौकशी केल्यानंतर धक्कादायक घटना उघड

कोल्हापूर : शिक्षकाने शाळेतील मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकानेच मुलींशी असभ्य वर्तन केल्याने जिल्ह्यात पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले येथील शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारानंतर पीडित मुलींनी शिक्षकाचा इतका धसका घेतला होता की त्यांनी […]

महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी नेमकं काय घडतं, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी नेमकं काय घडतं, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क

सांगली जिल्ह्यातील एका गावात डिजिटल प्रभावापासून वाचवण्यासाठी एक अनोखा प्रयोग राबवण्यात आला आहे. या गावात संध्याकाळी सात वाजले की लोकं आपला मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅजेट्स बंद करतात. विशेष म्हणजे यासाठी मंदिरातून सायरन वाजवला जातो. कडेगाव तालुक्यातील 3 हजार 105 लोकसंख्येचं मोहित्यांचे वडगाव ताकारी योजनेमुळे बागायती झालं आहे. हातात उसाचा पैसा आल्याने मुलं इंग्रजी माध्यमाच्या […]

कोल्हापूरच्या अंबामातेच्या विना रांग दर्शनाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, VIP रांगेबाबतही आला आदेश
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूरच्या अंबामातेच्या विना रांग दर्शनाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, VIP रांगेबाबतही आला आदेश

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे (Shree Karveer Niwasini Ambabai) तातडीने विना रांगेत दर्शन घ्यायचे असेल तर दोनशे रुपये घेऊन पास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला होता. मात्र, न्यायालयाने त्याला परवानगी नाकारल्याने आता सर्वांनाच दर्शन रांगेतूनच देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे. दरम्यान व्हीआयपी भाविकांना स्वतंत्र रांग नको असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. करवीर […]

मृत्यूनंतरही हाल! सकाळपासून मृतदेह घरात, नदीतील पाणी ओसरल्यावर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारा विडिओ
पश्चिम महाराष्ट्र बातमी

मृत्यूनंतरही हाल! सकाळपासून मृतदेह घरात, नदीतील पाणी ओसरल्यावर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारा विडिओ

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे काल मंगळवारी मुस्लिम समाजातील मयताच्या अंत्यविधीसाठी हरणा नदीतून ग्रामस्थांनी वाट काढत मयत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कमरे एवढ्या पाण्यातून आपले जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत मृतदेहाला नदीच्या पलीकडे असणार्‍या मुस्लिम स्मशानभूमीत नेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, मुस्ती येथील वृद्ध महिलेचं मंगळवारी सकाळी निधन झाले होते. पण मुस्लिम […]

कोर्टात मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे कारण देत सरकारनं ‘हा’ निर्णय टाकला लांबणीवर
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोर्टात मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे कारण देत सरकारनं ‘हा’ निर्णय टाकला लांबणीवर

अहमदनगर: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती होऊन दोन महिने झाले तरीही त्यांना कारभार पाहता येत नाही. विश्वस्त मंडळाच्या पाच जागा रिक्त आहेत, त्यावर नियुक्ती झाल्याशिवाय कारभार पाहता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. सरकारकडून मात्र उरलेल्या पाच जागांच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप होत नाही. आता तर मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे कारण सांगून यासाठीची मुदत […]