मागील काही दिवसांपासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी चर्चेत आहेत. अमेरिकी रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला आहे. अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. अदानींनी मेहनतीच्या जोरावर कित्येत अब्ज डॉलरचा व्यवसाय उभारला. स्वत: कॉलेज ड्रॉप-आउट अदानी आज लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहेत. पोर्ट, एनर्जी, लॉजिस्टिक्स, अॅग्री बिजनेस, रिअल […]
इतिहास
जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या एका वाक्यावर १० लाखांचा उसळलेला जनसमुदाय शांत झाला होता…!
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या इंग्रजी ग्रंथातील मजकूरावरून १९८७-८८ च्या दरम्यान महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन व्यक्तिमत्वांची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. रामायण आणि महाभारत या दोन लोकप्रिय आर्ष महाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे ‘हिंदूधर्मातील ती कोडी’ म्हणजे […]
२६ नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस […]
नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशभरातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. आज नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर भारतातील सर्वात मोठा स्तूप उभा असून तो स्तूप देशातील सर्व बौद्धांचे उर्जास्थान बनले आहे. धर्मांतर सोहळ्याला ६५ […]
एका उद्ध्वस्त उपाशी, भिकार देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरूंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला
नरहर कुरुंदकर नेहरुंवर लिहितात… नेहरूंनी प्रयत्नपूर्वक पोलाद वाढविले, सिमेंट वाढविले, धरणे वाढविली, शेतीच्या संशोधनावर भर दिला आणि अन्नधान्याचे उत्पन्न सतत वाढवीत नेले. ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्या वेळेला भारताची लोकसंख्या स्थूलपणे ३५ कोटींच्या आसपास होती. फाळणीचे सत्य पुष्कळदा आपल्या लक्षात येत नाही. फाळणीमुळे देशातील २३ टक्के लोकसंख्या आणि २७ टक्के जमीन आपणापासून वेगळी झाली […]
हैदराबादचं नाव खरोखर भाग्यनगर होतं काय? इतिहासकारांनी नेमकं काय म्हटलंय?
नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात अनेक मुद्यांवर दावे प्रतिदावे करण्यात येतात. इतिहासकारांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळं नवे पेच निर्माण होतात. तेलंगाणाची राजधानी हैदराबादचं नामांतर भाग्यनगर करण्यासाठी भाजपनं वातावरण निर्मिती सुरु केली आहे. हैदराबाद महापालिका निवडणुकीपासून या मुद्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादचा […]
वसुंधरा दिन : तुम्हाला माहित आहे का हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली?
पुणे : आपण प्रत्येकजण पृथ्वीवर मुक्तपणे संचार करतो. त्याच पृथ्वीचा म्हणजेच वसुंधरेचा आज हक्काचा दिवस म्हणजे आपण साजरा करतो तो वसुंधरा दिन. निसर्ग- पर्यावरण यांचं मानवाशी घट्ट नातं आहे. त्यामुळे पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जगात सर्वात जास्त हा दिवस साजरा केला जातो असेही म्हटले जाते, मात्र […]
शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद
अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी बदलापूर येथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग… महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ मे १९२७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमधील […]
देशातील पहिला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु त्यांचे ग्रामीण समाज आणि शेतीबाबतचे विचार आजही राज्यकर्ते, नियोजकार आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. दुर्दैवाने अनेकांना बाबासाहेब शेतकऱ्यांचे कैवारी देखील होते, हे अजूनही ठाऊक नाही. त्यांच्या विचारांच्या उपेक्षेतून शासनकर्त्यांची उदासीनताच प्रकर्षाने दिसते. डॉ. बाबासाहेब यांच्या शेतीविषयक सूचनांची […]
पंडीत नेहरुंची बहिणही करणार होती १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न
मुंबई : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण इस्लाम धर्मातील व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. परंतु दोघांच्याही घरातील लोकांनी विरोध केल्याने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. विजयालक्ष्मी यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी या लग्नाला विरोध केला. अलाहाबादमध्ये राहणारं मोतीलाल नेहरू यांचं कुटुंब आधुनिक विचार आणि जीवनशैलीसाठी परिचित होतं. पण तरीही विजयालक्ष्मी यांच्या लग्नाला […]