आयुष्मान भारत योजना फेल; युपीमध्ये ८७५ तर बिहारमध्ये केवळ १९रुग्णांवर उपचार
देश बातमी

आयुष्मान भारत योजना फेल; युपीमध्ये ८७५ तर बिहारमध्ये केवळ १९रुग्णांवर उपचार

नवी दिल्ली : केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना ही कोरोना काळात सपशेल अपयशी ठरली असल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात देशातल्या आरोग्य यंत्रणांबद्दलची सत्य परिस्थिती समोर आली. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधं यांच्या अभावाने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. आजतक, इंडिया टुडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत केवळ १९ […]