शाळांपाठोपाठ राज्य सरकारचा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

शाळांपाठोपाठ राज्य सरकारचा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय

मुंबई : शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने आता महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरुंशी चर्चा झाली आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होतील, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव […]