शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिलं; भाजप खासदाराच्या वक्तव्याने नवा वाद
राजकारण

शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिलं; भाजप खासदाराच्या वक्तव्याने नवा वाद

मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच प्रसारमाध्यमांतूनही राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती […]