मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय?
राजकारण

मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय?

नवी मुंबई : ”मुस्लिम नागरिक चार विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय?” असा सवाल महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केला आहे. तसेच, धनंजय मुंडे यांना दोन पत्नींसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले नाही, असं म्हणत सेंगर यांनी मुंडेंची पाठराखणही केली […]