खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय

काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीदेखील राज्यातील ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केलं जाणार आहे. यावेळी १०वीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणं चुकीचं ठरेल, अशी टीका देखील करण्यात आली होती. याच धर्तीवर पुद्दुचेरीमध्ये प्रशासनाने एक मोठा निर्णय […]