मुंबई : राज्यात सत्तांतरं होत असताना शेतकऱ्यांची (Farmer) परिस्थिती मात्र जैसे थे अशीच आहे. सर्वांना अन्न धान्य पोहोचवणाराच बळीराजावरच अनेकदा उपासमारीची वेळ आल्याचं आपण पाहिलं देखील असेल. अशातच गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेलं पीक हिसकावून घेतलं आहे. काही वेळा नुकसान भरपाई किंवा अनुदान देखील वेळेत मिळत नाही. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा […]