शेतकरी आंदोलनाला आज मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असा आरोप ज्येष्ठ वकील प्रश्न भूषण यांनी केला आहे. वीस दिवसांपूर्वी जेव्हा पंजाब हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू झाले तेव्हा भारतीय जनता पक्षाने हे थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण सरकारच्या अश्रुधुराचे गोळे आणि पोलिसांच्या लाठीचार्जपुढे देशाच्या बळकट शेतकरी झुकले नाहीत. आज दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन जोरात […]