बच्चू कडूंना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या; धसक्याने मोठ्या भावाचाही मृत्यू
बातमी विदर्भ

बच्चू कडूंना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या; धसक्याने मोठ्या भावाचाही मृत्यू

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडूंना पत्र लिहत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यापाऱ्यांने संत्र्याचे पैसे न दिल्यानं शेतकऱ्यानं राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून आत्महत्या केली. छोट्या भावाच्या आत्महत्येचा दुःखामुळे मोठ्या भावाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यानेही प्राण सोडला. एकाच वेळी घरातील कर्तेधर्ती माणसं गेल्यानं भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंजनगाव […]