लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार
राजकारण

लोकशाहीच्या अधःपतनाला मोदी-शहा नाही तर विरोधी पक्ष जबाबदार

मुंबई : विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल. अशा शब्दात शिवसेनेने सामना संपादकीयमधून युपीएवर निशाणा साधला आहे. तसेच, प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा […]