मुंबईः काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेते आता राहुल गांधी यांच्याबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांबरोबर बोलताना भारत जोडो यात्रेचा हेतूही सांगितला. राहुल गांधी यांनी बोलताना म्हणाले की, भारत बघायचा असले तर रस्त्यावर जाण्याची गरज आहे. विमान आणि हेलिकॉप्टरमधूम भारत कळणार नाही असंही त्यांनी सांगितले. […]