मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर; त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मीठ अळणी लागत असेल : शिवसेना
राजकारण

मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर; त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मीठ अळणी लागत असेल : शिवसेना

मुंबई : राज्यसरकारने आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर या निर्णयावर केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यात पुन्हा वाद सुरु झाले आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेने सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ”कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झाल्याने केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर आहेत. त्यामुळे कदाचित मीठ आयुक्तांना महाराष्ट्राचे […]