५०० विवाहित मुली राज्यातून गायब; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा धक्कादायक दावा
बातमी मुंबई

५०० विवाहित मुली राज्यातून गायब; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा धक्कादायक दावा

मुंबई : लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी भाजपच्या वतीने मलबार हिल येथे आयोजित जागर सभेत बोलताना केला. मुंबईत तुष्टीकरण आणि एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच चालू राहिले तर मुंबईचा अफगाणिस्तान, काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देतानाच […]