‘स्वातंत्रासाठी लाठी खाणारे मौलाना आझाद हे पहिले स्वातंत्र्य सेनानी’
राजकारण

‘स्वातंत्रासाठी लाठी खाणारे मौलाना आझाद हे पहिले स्वातंत्र्य सेनानी’

पुणे : महात्मा गांधीं यांनी पहिला मीठाचा सत्याग्रह केला तेव्हा जेवढे सत्याग्रही जमले होते, त्यापेक्षा दुप्पट ब्रिटिश बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लाठ्या, बंदुका घेवुन उभा होता. जो पहिल्यांदा मीठ उचलेल त्याच्यावर पहिली लाठी ब्रिटिशांची पडणार हे निश्चित माहिती असूनही अनेक स्वातंत्र्य सेनानी तथा महात्मा गांधी यांनी आपल्याला पहिल्यांदा मीठ उचलण्यास परवानगी द्यावी, याकरता चुरस होती. बापूंनी […]