शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; जेईई मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द
देश बातमी

शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; जेईई मुख्य परीक्षा 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द

नवी दिल्ली : जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या […]