“पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, रामदासांचे आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय”
राजकारण

“पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, रामदासांचे आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय”

पुणे : बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, असं परखड मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळी भाषणात ते बोलत होते. इतिहास अभ्यासक […]